ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने शाळांमध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी, डिजिटल शिक्षण साधने आणि मुलींसाठी विशेष उपक्रम राबवले जात आहेत. शिक्षणाद्वारेच गावाचा खरा विकास साधता येतो, असा आमचा विश्वास आहे.